राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस IMD मुंबईत होणार आयईएस स्कील टेक विद्यापीठ ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जड वाहनांना ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक ज्येष्ठ कबड्डीपटूंचा झाला डिलाईल रोड येथे सन्मान, आमदार सुनील शिंदे यांचा पुढाकार महात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष आग्रह धरणार: खा. ज्योती वाघमारे मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन पुणे शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’ मिरवणूक राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 28 एप्रिलला मतदान 10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’ कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद कंपनी धर्मांतर प्रकरण: पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी… विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे उच्च न्यायालयाचे आदेश… यावर्षीचा महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्सव ठरणार संस्मरणीय: परशुराम वाडेकर बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’ राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी इराण – अमेरिका युद्धविरामामुळे तेलाच्या किंमतीत घसरण Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन डॉ. गजानन रत्नपारखी यांची अध्यक्षपदी नियुक्ती दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार मे अखेरपर्यंत Air India कडून इस्रायलची विमानसेवा रद्द मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आता १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल महानगरपालिकेतील १००० कोटी रुपयांची टेंडर फक्त रद्द करुन चालणार नाही; स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अवतरले अंदमान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात मराठी अभिनेत्रीने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित वेबसरिज लवकरच OTT वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक पुण्याला आवकाळी पावसानं झोडपलं गोकुळ दूध संघाची होणार चौकशी कुवेत एअरवेजच्या विमानातून आले 20 भारतीयांचे मृतदेह व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला विमान प्रवास महागणार, जेट इंधनाच्या किमती दुप्पट AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, अश्विनी भिडे यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!! नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा. डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा? देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात ४०% वाढ बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी – शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना! पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर! भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी 1 एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद हिमालयातील हिमनद्यांचा बर्फ वितळण्याचा वेग झाला दुप्पट PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीम बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड….. वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन “स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’ भारतात होणार World Indoor Athletics Championship गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईला उधाण केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा… पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषद राज्यात तृतीय

येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्कृष्ट कार्यालयप्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांना प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश कुमार तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“जिल्हा परिषद ठाणे यांना ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात तृतीय क्रमांक मिळणे हे संपूर्ण प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख सेवा देण्याच्या दिशेने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या यशामध्ये सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे समन्वयपूर्ण योगदान महत्त्वाचे ठरले असून, विशेषतः उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी कामकाज अधिक प्रभावीपणे केले. जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांची ही फलनिष्पत्ती असून, भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सांगितले.

सात निकषांवर उत्कृष्ट कामगिरी

या मूल्यमापनात कार्यालयाची अधिकृत संकेतस्थळ व्यवस्था, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट, AI व Blockchain तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS प्रणालीचा प्रभावी वापर या सात महत्त्वाच्या निकषांवर जिल्हा परिषद ठाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. डिजिटल प्रशासनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल जिल्हा परिषद ठाणेच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाची साक्ष देणारे ठरले आहे.

संकेतस्थळ सुधारणा – नागरिककेंद्री व सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधा

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत संकेतस्थळावर व्यापक आणि नागरिकाभिमुख सुधारणा राबविण्यात आल्या. शासकीय सेवा पारदर्शक, सुलभ, सुरक्षित व सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

• User Interface (UI) सुधारणा : संकेतस्थळ अधिक आकर्षक, सोपे व वापरकर्ता-अनुकूल करण्यात आले.

• Accessibility सुविधा : दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी तांत्रिक सुधारणा.

• Cyber Security : अत्याधुनिक सुरक्षा उपाययोजना राबवून माहितीची सुरक्षितता सुनिश्चित.

• Compliance & Certification : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक मानके पूर्ण.

• Content Management : अद्ययावत, अचूक व विभागनिहाय माहिती उपलब्ध.

• Search Functionality : आवश्यक माहिती जलद शोधता यावी यासाठी प्रभावी शोध प्रणाली.

• e-Governance Integration : विविध शासकीय प्रणालींशी डेटा समन्वय.

• Feedback & Grievance Redressal : नागरिकांच्या तक्रारी व अभिप्रायासाठी कार्यक्षम प्रणाली.

या सर्व सुधारणा उपायांमुळे जिल्हा परिषद ठाणेचे संकेतस्थळ अधिक आधुनिक, सुरक्षित व नागरिकाभिमुख बनले असून डिजिटल इंडिया व ई-गव्हर्नन्सच्या उद्दिष्टपूर्तीकडे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

ई-ऑफिस अंमलबजावणी – शंभर टक्के डिजिटल कार्यप्रणाली

ई-ऑफिस प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे प्रशासनातील गती, पारदर्शकता व कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

• सक्रिय ईऑफिस वापरणारे अधिकारी- कर्मचारी : ३०४ कर्मचारी – १००% वापर

• ई-फाइल निर्मिती : १४ हजार १९४

• फाइल निपटारा टक्केवारी : ९२.८६ %

• ई-रिसिप्ट निर्मिती : ३५ हजार ६०१

• रिसिप्ट निपटारा टक्केवारी : ९६.२१ %

• फाइल बंद करण्याचा कालावधी : ८ दिवसांपेक्षा कमी

• File Processing Stages : सरासरी ४ टप्पे (९०.०३%)

• क्षमता विकास : १००% कर्मचारी प्रशिक्षित

• डिजिटल स्वाक्षरी वापर : १००%

• (KMS) : सर्व कर्मचाऱ्यांनी GR/परिपत्रक व संबंधित कागदपत्रे अपलोड व वापर

‘आपले सरकार’ तक्रार निवारण – ९९% तक्रारींचे वेळेत निराकरण‘आपले सरकार’ तक्रार पोर्टल अंतर्गत प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९९ टक्के तक्रारींचे कालमर्यादेत प्रभावी निराकरण करण्यात जिल्हा परिषद ठाणे यशस्वी ठरली आहे. तक्रारींची वेळेत दखल घेऊन संबंधित विभागांमार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून, नागरिकांना समाधानकारक सेवा देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

घरपोच सेवा – शासकीय दाखले नागरिकांच्या दारातग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय सेवा घरपोच सेवा उपक्रमांतर्गत थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे नागरिकांना प्रमाणपत्रे, शासकीय सेवा व लाभ मिळविण्यासाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना विशेष दिलासा मिळाला असून वेळ, खर्च व श्रमांची बचत होत आहे.

कार्यालयीन इंटिग्रेटेड डॅशबोर्ड – रिअल-टाइम मॉनिटरिंग

कार्यालयातील विविध विभागांची कामकाज स्थिती, प्रलंबित प्रस्ताव, योजनांची अंमलबजावणी, आर्थिक तरतूद, मनुष्यबळ व्यवस्थापन आदी बाबींचे रिअल-टाइम मॉनिटरिंग डॅशबोर्डद्वारे केले जाते. सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने निर्णयप्रक्रिया वेगवान झाली आहे.

डेटा व्हिज्युअलायझेशन, ग्राफ्स व चार्ट्समुळे अधिकाऱ्यांना परिस्थितीचे विश्लेषण सुलभ होते. साप्ताहिक डेटा अपडेट, रोल-बेस्ड अ‍ॅक्सेस कंट्रोल आणि मल्टी-डिव्हाइस सुसंगतता यामुळे प्रणाली सुरक्षित व विश्वासार्ह ठरली आहे. ईमेल पॉप-अप व अलर्ट प्रणालीमुळे महत्त्वाच्या बाबींवर तत्काळ लक्ष केंद्रित करता येते.

व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट सेवा – २४x७ नागरिक संवाद

नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे. विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे, अर्ज प्रक्रिया, तक्रार नोंदणी, डोअर-स्टेप सेवा आदी माहिती २४x७ उपलब्ध करून दिली जाते. मराठी व इंग्रजी भाषांमध्ये सेवा उपलब्ध असल्याने नागरिकांचा सहभाग वाढला आहे. सेंट्रलाइज्ड हेल्पलाईनशी इंटिग्रेशनमुळे तक्रारींचे निवारण अधिक जलद होते. क्रॉस-प्लॅटफॉर्म अ‍ॅक्सेसमुळे Android व iOS दोन्ही वापरकर्त्यांना समान सुविधा मिळतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर – स्मार्ट प्रशासनाची दिशा

AI आधारित विविध उपक्रमांमुळे प्रशासकीय कामकाजात अचूकता व कार्यक्षमता वाढली आहे.

ASHA चॅटबॉट द्वारे आरोग्य क्षेत्रातील माहिती व मार्गदर्शन सुलभ झाले आहे. Notebook LM व Voice-to-Text तंत्रज्ञान वापरून बैठकींचे मिनिट्स, अहवाल लेखन व दस्तऐवजीकरण अधिक जलद होते. TB Detection सारख्या आरोग्य प्रकल्पांमध्ये AI-आधारित इमेज अ‍ॅनालिसिस वापरून लवकर निदान शक्य झाले आहे. SUNO AI चा वापर करून प्रचार प्रसिद्धीसाठी रिल व गाणी तयार करण्यात आली आहेत. AI मुळे खर्चात बचत, वेळेची बचत आणि शाश्वत प्रशासनाला चालना मिळाली आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान – सुरक्षित डिजिटल नोंद प्रणालीब्लॉकचेन प्रणालीचा वापर करून नोंदींची अखंडता (Integrity), पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित केली जाते. दस्तऐवजांमध्ये बदल होऊ नये यासाठी सुरक्षित डिजिटल नोंद प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शासकीय व्यवहार व मालमत्ता नोंदींचे विश्वसनीय डिजिटल रेकॉर्ड तयार झाले आहेत.

GIS तंत्रज्ञानाद्वारे भौगोलिक माहितीचे विश्लेषण करून योजनांची अंमलबजावणी अधिक अचूक करण्यात येत आहे. Land Capability Classification, Water Scarcity Heat Maps, Cluster Targeting यांसारख्या उपक्रमांमुळे जलसंधारण, शेती व विकास आराखडे अधिक वैज्ञानिक पद्धतीने तयार होतात. DIGIPIN आधारित अ‍ॅसेट आयडेंटिफिकेशनमुळे प्रत्येक मालमत्तेची अचूक लोकेशन नोंदवली जाते. विविध विभागांमध्ये GIS डेटा शेअर केल्याने Informed Decision-Making सुलभ झाले आहे. PM गतीशक्ती पोर्टलशी इंटिग्रेशनमुळे पायाभूत सुविधांच्या नियोजनात समन्वय वाढला आहे.

 सर्व उपक्रमांमुळे जिल्हा परिषद ठाणे ही लोकाभिमुख, उत्तरदायी व आधुनिक प्रशासनाची प्रभावी ओळख निर्माण करत असून, शासनाच्या ई-गव्हर्नन्स व सुशासनाच्या उद्दिष्टांना प्रत्यक्ष कृतीतून भक्कम बळ देत आहे.

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांच्या प्रभावी नियोजन व कुशल नेतृत्वाखाली विस्तार अधिकारी (सांख्यिकी) वैभव वायकर, CM Fellow ओंकार पाठक, तांत्रिक सहाय्यक/सल्लागार शुभांगी देसाई, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे तसेच जिल्हा प्रकल्प प्रमुख सुनील बागुल तसेच जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट